शेतकऱ्यांच्या हक्कासाठी थेट उच्च न्यायालयात झुंजरवींद्र शिंदेंच्या लढ्याला यश; महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणारा ऐतिहासिक आदेश.
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी थेट उच्च न्यायालयात झुंजरवींद्र शिंदेंच्या लढ्याला यश; महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणारा ऐतिहासिक आदेश.
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी थेट उच्च न्यायालयात झुंज रवींद्र शिंदेंच्या लढ्याला यश; महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणारा ऐतिहासिक आदेश. चंद्रपूर नागपूर | दि. २३ डिसेंबर २०२५ न्यायालयीन निर्णय संदर्भात लवकरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री व महसूल मंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांची मान.हसराज अहिर अध्यक्ष ओबीसी मागासवर्ग आयोग केंद्र सरकार,आमदार किर्तीकुमार भागडिया, आमदार किशोर जोरगेवार व आमदार करण देवतळे व जिल्ह्यातील सर्व नेत्यांच्या नेतृत्वाखाली भेट घेणार* इंग्रजकालीन जुनाट शेतकरी नुकसानभरपाई तरतुदी रद्द करून नव्या धोरणावर निर्णय घेण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य शासनाला दिले आहेत. दोन आठवड्यांच्या आत या संदर्भात निर्णय घ्यावा, असे स्पष्ट आदेश न्यायालयाने दिल्याने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी थेट न्यायालयात लढा उभारणाऱ्या शेतकरी नेते रवींद्र शिंदे यांच्या प्रयत्नांना या ऐतिहासिक आदेशामुळे यश आले आहे. ...
- Get link
- X
- Other Apps