*राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा माणूस घडविण्याचे केंद्र: सागर अहेर* *वरोडा शाखेच्या गुरुपौर्णिमा उत्सवात केले प्रतिपादन*
*राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा माणूस घडविण्याचे केंद्र: सागर अहेर* *वरोडा शाखेच्या गुरुपौर्णिमा उत्सवात केले प्रतिपादन*
*राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा माणूस घडविण्याचे केंद्र: सागर अहेर* *वरोडा शाखेच्या गुरुपौर्णिमा उत्सवात केले प्रतिपादन* वरोडा : श्याम ठेंगडी कोणतीही अपेक्षा न ठेवता राष्ट्रकार्य निस्वार्थपणे करीत राहणाऱ्या स्वयंसेवकामुळेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आज शतकी वर्षात पोहचला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य करताना हे मी केलं,असा भाव न ठेवता जे केलं ते राष्ट्रासाठीच केलं ही भावना यामागे आहे. संघाचा आपल्या शतकी वर्षात स्वभाषा, समरसता, कुटुंब व्यवस्था, पर्यावरण व नागरिक कर्तव्य या पंचसूत्रीवर भर असून सर्व सज्जनशक्ती सोबत घेऊन काम करायचे ही संघाची भूमिका आहे. आज अनुकूलता असली तरी संघकार्य सकारात्मक भूमिका घेऊन करण्याची गरज आहे. हे करत असताना समाजातील सर्व समस्यांचा विचार करून त्या पूर्ण करण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चंद्रपूर विभाग सहप्रचारक सागर अहेर यांनी मांडले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरोडा शाखेच्या 10 जुलै रोज गुरुवारला झालेल्या गुरुपौर्णिमा उत्सवात ते प्रम...
- Get link
- X
- Other Apps