*विधीसेवेच्या माध्यमातून शेवटच्या घटकांपर्यंत न्याय पोहचवा* – *न्यायमुर्ती महेंद्र नेरलीकर* *वरोरा येथे विधीसेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळावा*
*विधीसेवेच्या माध्यमातून शेवटच्या घटकांपर्यंत न्याय पोहचवा* – *न्यायमुर्ती महेंद्र नेरलीकर* *वरोरा येथे विधीसेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळावा*
*विधीसेवेच्या माध्यमातून शेवटच्या घटकांपर्यंत न्याय पोहचवा* – *न्यायमुर्ती महेंद्र नेरलीकर* *वरोरा येथे विधीसेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळावा* *40 स्टॉलची उभारणी ; नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद* चंद्रपूर, दि. 22 : भारतीय राज्यघटनेमुळे नागरिकांना आपल्या अधिकारांची माहिती होत आहे. मात्र अधिकाराचा वापर कसा करावा, हे अजूनही नागरिकांपर्यंत पूर्णपणे पोहोचले नाही. त्यासाठीच विधीसेवेचा उपयोग अत्यंत महत्वाचा आहे. मोफत विधीसेवेच्या माध्यमातून शेवटच्या घटकांपर्यंत न्याय पोहचविणे आपले कर्तव्य आहे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठाचे न्यायमुर्ती तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालक न्यायमुर्ती महेंद्र नेरलीकर यांनी केले. जिल्हा तसेच वरोरा तालुका विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने वरोरा येथे विधी सेवा महाशिबीर आणि शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता. या महामेळाव्याचे उद्घाटन करतांना...
- Get link
- X
- Other Apps