*आदिवासी बांधवांनी शासकीय सेवांचा लाभ घ्यावा - जिल्हाधिकारी विनय गौडा**लोहारा (ता. चंद्रपूर) येथे धरती आबा जनभागिदारी अभियानचे उद्घाटन*
*आदिवासी बांधवांनी शासकीय सेवांचा लाभ घ्यावा - जिल्हाधिकारी विनय गौडा**लोहारा (ता. चंद्रपूर) येथे धरती आबा जनभागिदारी अभियानचे उद्घाटन*
*आदिवासी बांधवांनी शासकीय सेवांचा लाभ घ्यावा - जिल्हाधिकारी विनय गौडा* *लोहारा (ता. चंद्रपूर) येथे धरती आबा जनभागिदारी अभियानचे उद्घाटन* चंद्रपूर, दि. 19 : जनजातीय गौरव वर्षानिमित्त केंद्र सरकारने आदिवासी समुदायांना सक्षम करण्यासाठी ‘धरती आबा अभियान’ सुरू केले आहे. या अंतर्गत जिल्हाभरात विविध ठिकाणी 67 शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व आदिवासी बांधवांनी या शिबिराच्या माध्यमातून शासकीय सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले. लोहारा (ता. चंद्रपूर) येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूरच्या वतीने आयोजित धरती आबा जनभागिदारी अभियानचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार, गटविकास अधिकारी श्रीमती भांगरे, प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, सहायक प्रकल्प अधिकारी गिरीश पौळ, लोहाराच्या सरपंचा किरण चालखुरे, उपसरपंच शिलिक मरसकोल्हे, अनिल कुंटेवार आदी उपस्थित होते. प्रधानमंत्री धरती आबा अभियानाची सुरूवात नुकतीच करण्यात आली आहे, असे...
- Get link
- X
- Other Apps