प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

किशोर टोंगे यांच्या कडून पत्रकारांना दहा लाखाच्या विमा कवच पॉलिसीचे नूतनीकरण.

किशोर टोंगे यांच्या कडून पत्रकारांना दहा लाखाच्या विमा कवच पॉलिसीचे नूतनीकरण.

वरोरा 
अनिल पाटील 

पत्रकारांसाठी दरवर्षी किशोरभाऊ टोंगे यांच्या हस्ते पत्रकारांसाठी दहा लाख रुपयाचा विमा काढल्या जातो. यावर्षी सुद्धा न विसरता पत्रकारांसाठी त्यांनी दहा लाख रुपये राशीचा विम्याचे संरक्षण पत्रकारांसाठी नूतनीकरण करून घेतले आहे. पत्रकारांसाठी सामाजिक दायित्व  जपणारे किशोरभाऊ टोंगे पत्रकारकवच बनले आहे. न चुकता पत्रकारांना बोलवून त्यांच्याकडून दहा लाख रुपये विम्याचे नूतनीकरण करून त्यांची विचारपूस त्यांनी करून घेतली. या प्रेमळ स्वभावामुळे पत्रकारांनी त्यांचे आभार मानले असून येणाऱ्या विधानसभेसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत. 
               भाजप नेते किशोर टोंगे___________
मागील वर्षी 15ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून हा उपक्रम राबविण्यात आला होता. यावर्षी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वरोरा शहरातील व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या सर्व सदस्यांना विम्याचे नूतनीकरण करून घेतले आहे.

यापुढेही पत्रकारांचे सर्व विमा पॉलिसी किशोरभाऊ टोंगे कडून नूतनीकरण करून देणार असल्याची घोषणा  केली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष किशोर टोंगे, प्रमुख अतिथी पत्रकार अनिल पाटील, कार्यक्रमाचे उद्घाटक रवी खाडे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन शुभम आमने यांनी केले. यावेळी चेतन लुथडे, रवि खाडे, अविनाश बन, सारथी ठाकुर, अशोक घाडगे, अनिल नौकरकर, सादिक थैम, खेमराज नेरकर  सह वरोरा तालुक्यातील अनेक पत्रकारांनी हजेरी लावली होती.

व्हॉइस ऑफ मिडिया नवीन कार्यकारणीस शुभेच्छा 



Comments