प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

शहरातील विविध समस्यांना घेऊन भाजपची नगर परीषद वरोरा ला धडक

*शहरातील विविध समस्यांना घेऊन भाजपची नगर परीषद वरोरा ला धडक*

*अहेतेशाम अली-माजी नगराध्यक्ष तथा जिल्हा सचिव भाजप यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीचा नगर परीषद वर धडक मोर्चा..*

      वरोरा नगर परिषदेमध्ये सध्या मुख्याधिकारी हे प्रशासक मनुन कार्यरत आहे न.प.मधिल अध्यक्ष आणी नगरसेवक यांचा कार्यकाळ संम्पाला नऊ महिने झाले या कालावधीत अनेक समस्या उदभवलेल्या दिसत आहे त्यातील मुख्य समस्या अशी आहे की १)वरोरा शहरात सतत अनियमित पाणीपुरवठा होत आहे,लोकांना पिण्याचे पाणी मिळत नाही,२)65 कोटी पाणी पुरवठा योजना टी.एस.होऊन पूर्ण झाले तरी आता पर्यंत पाणी पुरवठा योजना मंजूर नाही.३)घंटा गाडी,नाली सफाई,कचरयाची उचल नेहमी होत नाही,४)रोड सफाई बरोबर होत नाही,५)डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते सपाटे चौक-डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते जाजू चौक या रोडवरील सीमेंट उखड़ल्याने खड्डे पडत आहे रस्ता रिपेयर करने,६)प्रधानमंत्री आवास योजना पासून गरीब लोकांना वंचित ठेवन्यात आले,घरकुलचे दुसरया टप्प्यात पैसे ज्यांना मिळाले नाही त्यांचा साठी प्रयत्न करने,७)प्र.१स्मशान भूमिचे काम पूर्ण झाले नाही.8)वर्क ऑर्डर देऊन सुधा काम न केल्याला ठेकेदाराला काम पूर्ण करण्यास सांगने,९)शहरातील स्ट्रीट लाईट नेहमी सुरु राहत नाही,१०)मुख्य चौकात अपघात स्थळी स्पीड ब्रेकर लावणे अशा अनेक समस्यांना घेऊन मुख्याधीकारी यांचा दालनात चर्चा करून निवेदन देण्यात आले.
  या प्रसंगी अहेतेशाम अली सोबत जेष्ठ नेते भाजप-बाबासाहेब भागडे,सुरेश महाजन-शहर अध्यक्ष भाजप,करन देवतळे-प्रदेश उपाध्यक्ष भाजप युवा मोर्चा,विनोद लोहकरे-माजी नगराध्यक्ष न.प.वरोरा, माजी नगरसेवक-सुनीताताई काकडे,अनिल सखरीया,डॉ.गुनानंद दुर्ग,सोबत किशोर टिपले,परसराम मरसकोल्हे,सुनील समर्थ,विलास गैनेवार,माजी सैनिक-सागर कोहळे,आशिष रणदिवे,प्रकाश दुर्गापुरोहित,गजानन राऊत,सौ.सायरा शेख,सौ.किर्ती कातोरे,सौ.सुजाता दुर्गापुरोहित,सौ.अनुराधा दुर्गे,सुषमा कराड,सुनील बांगडे,आदेश बावने,संजय राम,ऋषिकेश खंगार,जगन ढाकने,अमित आसेकर,रोशन लखोटे,उज्वल काळे,अभिजीत गैनेवार,खुशाल बावने,राजेश साकुरे,मोहन रंगदळ,सुधाकर कुंकुले,अरुण मोदी, या सर्वाचा उपस्थिती होती.

Comments