वाढत्या उन्हामुळे शाळा - महाविद्यालये सकाळच्या सत्रात 11 वाजेपर्यंतच ठेवाØ जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी निर्गमित केले आदेश

वाढत्या उन्हामुळे शाळा - महाविद्यालये सकाळच्या सत्रात 11 वाजेपर्यंतच ठेवा  जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी निर्गमित केले आदेश चंद्रपूर, दि. 19 : जिल्ह्यात सध्या वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 11 मार्च 2026 रोजी आयोजित बैठकीत शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषद यांना शाळा सकाळ सत्रात घेण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. सध्या चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाचा तीव्र तडाखा जाणवत असून तापमान 44 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचले आहे. दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः उष्माघात (सन स्ट्रोक) व इतर उष्णतेशी संबंधित आजारांचा धोका लक्षात घेता विद्यार्थ्यांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. दुपारच्या कडक उन्हात शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी जाताना होणारा त्रास टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या (शासकीय, अनुदानित व खासगी) शाळा व महाविद्यालयांच्या वेळांमध्ये तात्पुरता बदल कर...

मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आणि राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची पत्रकार परिषद

Live :-
 तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आणि राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्वर ओक बाहेर पत्रकार परिषद घेण्यात आली यामध्ये  राजकारण्यांसोबत देश चालावा यासाठी ही चर्चा झाली असे प्रफुल पटेल यांनी आपले मत व्यक्त केले. त्याचबरोबर
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत सुद्धा बैठक पार पडली असून येणारे राजनीति
खेळीची कवायत सुरू झाली असून येणाऱ्या लोकसभा निवडणुकी संदर्भात राज्यांचे एकमत होणार असल्याचे बोलले जाते.

Comments